Thursday 21 September 2017

आंद्रा, भामा-आसखेड धरणांवरच उद्योगनगरीचे "जीवन'

पिंपरी - आंद्रा किंवा भामा आसखेड धरणांतून येत्या दोन वर्षांत तातडीने पाणी न घेतल्यास पिंपरी- चिंचवड शहराला मोठ्या पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार आहे. मात्र, या कामाला अद्याप फारशी गती मिळालेली नाही. पुनर्वसन झाल्याशिवाय धरणातील पाणी घेण्यास धरणग्रस्तांनी विरोध केल्यामुळे, तेथून पाणी मिळण्यातही अडचणी येण्याची शक्‍यता आहे. 

No comments:

Post a Comment