१७९ रिक्षाचालकांवर कारवाई: प्रवासी नाकारणा-या सुमारे १७९ रिक्षाचालकांवर वाहतूक पोलिसांनी मंगळवारी कारवाई केली. या रिक्षाचालकांचा परवाना निलंबित करण्यासाठी आरटीओकडे पाठवण्यात येणार आहे. रिक्षाचालकांकडून दंडाची रक्कम वसुल करण्यात आली आहे. नजिकच्या काळात अचानकपणे ही मोहिम राबवण्यात येणार असल्याचे शहराचे वाहतूक पोलिस उपायुक्त विश्वास पांढरे यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment