Pages

Friday, 1 December 2017

कोंडी सुटण्यास लागणार तीन महिने

पिंपरी - एम्पायर इस्टेट येथील उड्डाण पुलावरील वाहतूक सुरू झाल्याशिवाय पिंपरी कॅम्पातील वाहतूक कोंडीचा प्रश्‍न सुटणार नसल्याचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी स्पष्ट केले. एम्पायर इस्टेट पुलावरील वाहतूक सुरू होण्यास आणखी तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. दरम्यान, पिंपरीतील वाहतूक कोंडी समस्या सोडविण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेण्याची मागणी नगरसेवकांनी केली आहे.

No comments:

Post a Comment