Pages

Monday, 12 February 2018

प्राधिकरणाची भूखंड विक्री थांबवा

पिंपरी – प्राधिकरणाने संपादित केलेल्या भूखंडाचा साडेबारा टक्के परतावा अद्याप एकाही शेतकऱ्याला मिळाला नसताना प्रशासनाकडून निवासी भूखंड विक्री केले जात आहेत. ही प्रक्रिया त्वरीत थांबविण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेचे आमदार ऍड. गौतम चाबुकस्वार यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment