Pages

Wednesday, 4 April 2018

ई-कचऱ्यावर सुचविले ७५६ नागरिकांनी उपाय

पुणे  - वाढत्या ई-कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी कोणत्या योजना, उपाय करता येतील याबाबत सर्वसामान्य नागरिकांकडून सूचना मागविण्याच्या मुदतीचा आज (बुधवार) शेवटचा दिवस आहे. केंद्र सरकारच्या ‘मिनिस्ट्री ऑफ इलेक्‍ट्रॉनिक्‍स अँड आयटी’कडून या सूचना मागविण्यात आल्या आहेत. आतापर्यंत एकूण ७५६ नागरिकांनी त्यांचा प्रतिसाद संकेतस्थळावर नोंदविला आहे. 

No comments:

Post a Comment