Pages

Thursday, 21 June 2018

…अन्‌ विलास लांडेंनी मौन सोडले

पिंपरी – संतांची भूमी तसेच उद्योगनगरी म्हणून ओळख असलेल्या भोसरी परिसराला गुन्हेगारीने ग्रासले आहे. भयमुक्त भोसरीची घोषणा देऊन सत्तेत आलेली मंडळीच गुंडांचे पाठीराखे झाले आहेत. सध्या संपूर्ण भोसरी परिसरातील रहिवासी दहशतीत असून कुठे गेलेत अच्छे दिन असा सवाल करत माजी आमदार विलास लांडे यांनी अखेर भोसरीतील गुन्हेगारीवर मौन सोडले आहे.

No comments:

Post a Comment