Pages

Tuesday, 2 October 2018

बंबाचे सोडा, प्यायलाही पाणी नाही

चिखली - कर्मचाऱ्यांना बसण्यास खोली नाही, अग्निशामक बंबात सोडा कर्मचाऱ्यांना पिण्यासाठी पुरेसे पाणी नाही. तीन बाजूने गायरान, साप आणि भटक्‍या कुत्र्यांची भीती, त्यामुळे जीव मुठीत धरून रात्र काढावी लागते. अग्निशामक केंद्र असल्याचा फ्लेक्‍स फाटल्याने ते शोधूनही सापडत नाही. सुविधांचा अभाव असलेले हे तळवडे येथील हे अग्निशामक केंद्राला अनेक समस्यांनी ग्रासले आहे. 

No comments:

Post a Comment