Pages

Saturday, 3 November 2018

पीएमपीची रडकथा कायम?

नव्या वर्षांत पीएमपीच्या ताफ्यात चारशे गाडय़ा दाखल होणार आहेत. या गाडय़ा दाखल होताच प्रादेशिक परिवहन विभागाच्या नियमानुसार आयुर्मान संपलेल्या शंभर ते दीडशे गाडय़ा ताफ्यातून बाद करण्यात येणार आहेत. त्यामुळे पुन्हा ताफ्यात शंभर ते दीडशे गाडय़ांची कमतरता जाणवणार असून नव्या गाडय़ा मिळूनही पीएमपीची रडकथा कायम राहण्याची शक्यता आहे.

No comments:

Post a Comment