Pages

Friday, 16 November 2018

पोलीस-नागरिक संवाद आवश्‍यक!

पिंपरी – देशाच्या सीमेवर संरक्षण दलातील जवान तर देशांतर्गत पोलिसांचे कार्य अहोरात्र सुरू असते. ते चोविस तास आपले कर्तव्य बजावतात म्हणूनच सामान्य नागरिक सुरक्षित आहेत. कर्तव्य बजावताना जवान असोत की पोलीस त्यांना नागरीकांचे सहकार्य मिळाले पाहिजे. पोलीस – नागरीक संवाद गुन्हेगारी रोखण्यासाठी आवश्‍यक आहे, असे मत पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे यांनी व्यक्‍त केले.

No comments:

Post a Comment