Pages

Monday, 10 December 2018

प्राधिकरणातील मोकळ्या भूखंडास सीमाभिंत घालण्याची मागणी

पिंपरी-चिंचवड नवननगर विकास प्राधिकरणाच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात मोकळे भूखंड आहेत. त्याची निगा न राखल्याने तेथे खड्डे पडून दलदल निर्माण झाली आहे. त्यामुळे अशा ठिकाणी दुर्घटना घडण्याचा शक्यता आहे. तसेच, शहर विद्रुप होत आहे. हे रोखण्यासाठी सदर मोकळ्या भूखंडांना सीमाभिंत घालावी, अशी मागणी ‘क’ क्षेत्रीय समिती अध्यक्षा नम्रता लोंढे यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment