Pages

Saturday, 16 February 2019

महापालिकेच्या गलथान कारभारमुळे बोपखेलवासियांची पहाट पाण्यात

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या गलथान कारभारामुळे बोपखेल येथील रामनगरवासियांची पहाट आज (शुक्रवारी) पाण्यात गेली. जलवाहिनी जोडल्यानंतर दुसरे टोक गोणीचा बोळा कोंबून बुजविण्यात आले होते. त्यामुळे पहाटे नागरिक झोपेत असताना पाणी थेट घरात शिरले. त्यामुळे बोपखेलवासियांची पहाट पाण्यात गेली. बोपखेल येथील रामनगर भागात नवीन जलवाहिनी जोडण्याचे काम गुरुवारी (दि.14) करण्यात आले. 

No comments:

Post a Comment