राजगुरुनगर विमानतळाला विरोध: राजगुरुनगर येथील प्रस्तावित विमानतळाला पाइट, रौंधळवाडी, धामणे, कोये, आसखेड या पाच गावांनी विरोध केला असून तसा ठराव ग्रामसभेत करण्यात आला आहे. या विमानतळामुळे बाराशे कुटुंबे विस्थापित होणार असल्याचा दावा विमानतळ हटाव कृती समितीने केला आहे.
No comments:
Post a Comment