Monday 30 July 2012

पिण्याच्या पाण्याचे ३0३0 स्रोत दूषित

पिण्याच्या पाण्याचे ३0३0 स्रोत दूषित: सुषमा नेहरकर। दि. २७ (पुणे)

रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचे तब्बल ३ हजार ३0 स्रोत दूषित झाल्याचे राज्य आरोग्य प्रयोगशाळेच्या तपासणीत उघडकीस आले आहे. शेतीसाठी रासायनिक खतांचा अतिवापर ग्रामीण लोकांच्या जीवावर बेतण्याची शक्यता आहे. यामुळे ग्रामीण भागातील लोक मोठय़ा आजारांना सामोरे जात आहेत.

स्रोतांची तालुकानिहाय संख्या -
आंबेगाव-१, बारामती-३९४, भोर-१६, दौंड-५९६, हवेली-२२३, इंदापूर-५५१, जुन्नर-१७0, खेड-१६२, मावळ-८, मुळशी-0, पुरंदर-२७२, शिरुर-६0७, वेल्हा-0

No comments:

Post a Comment