Monday 13 November 2017

Take action against local bodies flouting plastic disposal rules: NGT

In his petition, Shinde pointed out that plastic, the most important and preferred material in industries, posed a threat to the environment, as well as the consumers’ health.

PCMC seeks feasibility study for Chikhali WTP

Pimpri Chinchwad: The civic body will ask the recently appointed consultant to conduct a feasibility study for constructing a 100MLD water treatment plant (WTP) in the first phase.

Look into delay in top postings to PCMC, BJP leader asks CM

The civic body has long been struggling to get work done

The long queue of officials vying for a posting in the Pimpri- Chinchwad Municipal Corporation (PCMC) seems to have diminished — so much so that the civic body has been struggling to get candidates for two important senior posts. The pressure has heightened to such a degree that a Bharatiya Janata Party (BJP) leader in the corporation was forced to directly approach the chief minister, requesting him to make appointments to the vacant posts as soon as possible and resolve the problem.

Kochi and Surat pip Pune to win awards for Metro, BRTS

PUNE: It is the old 'hare and tortoise' story all over again. Despite jumping the gun on Metro and Bus Rapid Transit System projects, Pune was beaten to the punch by Kochi and Surat, who received central government accolades for Metro and BRTS services, respectively.

'Multimodal Integration': Pune Metro rail routes to be linked with all forms of public transport

The Maha-Metro is also in the process of preparing an Environment Impact Assessment for the entire project.

पुणे-लोणावळा ट्रॅकला वादाचे ग्रहण

पुणे - पुणे-लोणावळादरम्यान तिसरा आणि चौथा ट्रॅक टाकण्याचे काम अद्याप सर्वेक्षणातच अडकले आहे. रेल्वे प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे हे काम पूर्ण होण्यास आणखी एक वर्षाचा कालावधी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, निधी देण्यावरूनही वाद निर्माण झाला असून, त्यावर तोडगा काढणे आवश्‍यक आहे.

महावितरणची बेकायदा पठाणी वसूली ग्राहकांच्या मुळावर (प्रभात विशेष)

 आयोगाच्या नियमानांच फासला हरताळ ,  थकबाकीदार ग्राहकांना नोटीसाच नाही 
पुणे – राज्य वीज नियामक आयोगाच्या नियमानुसार वसूलीसाठी महिनाभर नोटीस देणे अपेक्षित आहे. मात्र, महावितरण प्रशासनाने न्यायालयाचा अधिकार असलेल्या आयोगाच्या आदेशालाच हरताळ फासत बेकायदा पठाणी वसूली सुरु करत तुटपुंजी थकबाकी असलेल्या सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशावरच डल्ला मारण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे ही बेकायदा आणि पठाणी वसूलीची मोहिम फत्ते होण्यासाठी चक्क मुख्य आणि प्रादेशिक कार्यालयाकडून कुमक पाठविण्यात आली आहे, या बेकायदा वसूलीला ” शून्य थकबाकी’ असे गोंडस नाव देण्यात आले आहे. मात्र, ही बेकायदा वसूली सर्वसामान्य ग्राहकांच्या मुळावर आली असून सर्वसामान्य ग्राहक त्रस्त झाले आहेत.

मोशीत फळभाज्यांची आवक पुर्वपदावर

पिंपरी – मोशीतील नागेश्‍वर महाराज उपबाजारात फळभाज्यांची आवक 550 क्विंटल झाली असून, पालेभाज्यांची आवक 23 हजार 170 गड्डया एवढी झाली आहे. फळभाज्यांची आवक 56 क्विंटलने वाढली; तर पालेभाज्यांची आवक 8 हजार 810 गड्डयांनी वाढली. गेली तीन आठवडे बाजारात फळभाज्यांची आवक मंदावली होती. आता परिस्थिती हळुहळू पुर्वपदावर येत आहे. याशिवाय मंगळवारी असलेल्या कार्तिकी यात्रेनिमित्त बाजारात भुईमूग शेंगा व रताळ्याची आवक वाढली आहे.

जीएसटी कपातीमुळे ग्राहक वस्तू कंपन्या समाधानी

पतंजली उद्योग समूहाकडून स्वागत; दर कमी करून ग्राहकांचा लाभ देणार 
नवी दिल्ली – जीएसटी परिषदेने बऱ्याच ग्राहकोपयोगी वस्तूंवरील कराचे दर काल कमी केले आहेत. त्यामुळे ग्राहकांकडून वस्तूची खरेदी वाढून अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असे ग्राहक वस्तू निर्माण करणाऱ्या कंपन्यांनी म्हटले आहे. तसेच यामुळे वस्तूचे दर कमी करून त्याचा ग्राहकाना फायदा करून देण्यात येईल असे या कंपन्यांनी म्हटले आहे.

प्रशासनाला बांगड्यांचा हार घालण्याचा इशारा

पिंपरी – रहाटणी, शास्त्रीनगर, नखातेवस्ती परिसरात दूषित पाणीपुरवठा होत असून महापालिकेचे अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले असून याविरोधात पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना महिला वर्गाकडून बांगड्यांचा हार घालण्याचा इशारा शिवसेना प्रणित शिव व्यापारी सेनेच्या वतीने शहर प्रमुख युवराज दाखले यांनी दिला आहे.

'पुणे विद्यापीठ : दक्षिणेतलं हार्वर्ड आहे की रेस्टॉरंट की हिंदू मदरसा?' सोशल मीडियावर चर्चेला ऊत

विद्यार्थी शाकाहारी असला पाहिजे, या एका पारितोषिकाच्या निकषामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ वादाच्या भोवऱ्यात सापडलं.