Tuesday 24 July 2012

४५ लाख मनुष्यबळाची पुढील १० वर्षात गरज

४५ लाख मनुष्यबळाची पुढील १० वर्षात गरज: राज्याला पुढील दहा वर्षांत ४५ लाख कुशल मनुष्यबळाची गरज असून, विद्यार्थ्यांनी करिअरसाठी पारंपरिक पर्याय निवडण्यापेक्षा झपाट्याने विस्तारत असलेल्या नवनवीन क्षेत्रांची निवड करायला हवी, असे आवाहन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी केले.

No comments:

Post a Comment