Sunday 9 September 2012

विदयार्थ्यांना परिपूर्ण बनविण्याची पालक आणि शिक्षकांची जबाबदारी

विदयार्थ्यांना परिपूर्ण बनविण्याची पालक आणि शिक्षकांची जबाबदारी
पिंपरी, 8 सप्टेंबर
टक्केवारीच्या चक्रात अडकेल्या पालक व शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या आवडीकडे प्रामुख्याने लक्ष दिले पाहिजे. विद्यार्थ्यामध्ये असलेल्या कमतरतेला ओळखून ती भरून काढणे हे पालकांचे व शिक्षकांचे काम आहे. शिक्षण व तरूणाईच्या जोरावरच भारत महासत्तेच्या दिशेने वाटचाल करेल, असा विश्वास विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केला.
www.mypimprichinchwad.com

No comments:

Post a Comment