Tuesday 30 October 2012

हलगर्जीपणाने घेतले नऊ महिन्यांत 132 जणांचे बळी

हलगर्जीपणाने घेतले नऊ महिन्यांत 132 जणांचे बळी
पिंपरी, 26 ऑक्टोबर
वाहन चालविताना होणारा हलगर्जीपणा, बांधकामावरील निष्काळजीपणा यामुळे अवघ्या नऊ महिन्यांत परिमंडल तीनच्या कार्यक्षेत्रात असलेल्या आठ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये तब्बल 132 जणांचे बळी गेले आहेत. या आकडेवारीनुसार बांधकाम मजुरांच्या तसेच रस्त्यावरील पादचा-यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in


No comments:

Post a Comment