Saturday 24 August 2013

‘रिक्षाचालकांचे प्रश्न सोडवणार’

पिंपरी : रिक्षाचालक -मालकांना सामाजिक सुरक्षा मिळाली पाहिजे. त्यांना सार्वजनिक सेवेचा दर्जा मिळाला पाहिजे, या मताशी सहमत असून, सरकार त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करेल, असे आश्‍वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले, अशी माहिती ऑटो रिक्षाचालक-मालक संघटना संयुक्त कृती समितीचे राज्य सरचिटणीस बाबा कांबळे यांनी दिली.

No comments:

Post a Comment