Thursday 22 August 2013

आरटीओची पावती पुस्तके संपली ; नागरिकांना मनस्ताप

चिखली येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील पावती पुस्तके संपल्याने विविध कामानिमित्त येणा-या नागरिकांना तासनतास रांगेत थांबावे लागत आहे. दिवसभर थांबूनही कार्यालयीन कामकाजाची वेळ संपल्यावर रिकाम्या हाताने परतावे लागत आहे.  

No comments:

Post a Comment