Monday 28 October 2013

पवना बंद नळयोजना सुरू न झाल्यास केंद्राचा निधी परत करावा लागेल - मुख्यमंत्री

पिंपरी-चिंचवडला बंद नळातून थेट पाणीपुरवठा करण्याच्या योजनेसाठी आतापर्यंत उपमुख्यमंत्री अजित पवार आग्रही होते. आता मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही तोच सूर आळवला आहे.

No comments:

Post a Comment