Sunday 10 November 2013

‘शहरात अग्निशमन केंद्रांची गरज’

पिंपरी : अग्निशमन केंद्रांचे जाळे शहरात सर्वत्र पसरणे गरजेचे आहे, चिखली, मोशी, चर्‍होली, तळवडे, दापोडी, सांगवी, थेरगाव आदी ठिकाणी फायर स्टेशन असावीत. त्यातील चिखलीचे फायर स्टेशन २00९ साली मान्य होऊनसुद्धा अद्याप पूर्ण झालेले नाही, असे पर्यावरण संवर्धन समितीने महापालिकेस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

No comments:

Post a Comment