Monday 25 November 2013

दुर्लक्षामुळे विकासाला खीळ

भोसरी : ‘लोकमत’ने गेल्या चार दिवसांत ‘समस्यांची आळंदी’ या वृत्तमालिकेद्वारे आळंदीकरांच्या व्यथा आणि वेदनांना परखडपणे वाचा फोडली आहे. कोणत्याही कामाचा ठेका दिला की त्यातून अवाच्या सव्वा टक्केवारीची केली जाणारी मागणी आणि सर्वांचेच आळंदीकडे असणारे दुर्लक्ष आळंदीच्या विकासाला खीळ घालत आहे. या पालिकेत मोठा आर्थिक घोटाळा आहे, असा आरोप विरोधकांनी केला आहे. तर पुरेशा मनुष्यबळाअभावी पायभूत सुविधा पुरविण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. आळंदीचा चेहरामोहरा बदण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नगराध्यक्षांनी सांगितले.

No comments:

Post a Comment