Saturday 28 December 2013

वाढत्या गुन्हेगारीबाबत अपयशी पोलिसांची बदलीची मागणी

पिंपरी-चिंचवड शहरातील वाढत्या गुन्हेगारीचे कारण शहरातील कुचकामी पोलीस यंत्रणा असून गुन्ह्याचा तपास लावण्यामध्ये शहरातील पोलीस कर्मचारी पूर्णत: अपयशी ठरले आहेत यासाठी पोलीस उपायुक्तांसहित सर्व पोलीस अधिका-यांच्या ताबडतोब बदल्या कराव्यात अशी मागणी नागरी हक्क संरक्षण समितीच्या वतीने गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याकडे केली आहे.

No comments:

Post a Comment