Monday 6 January 2014

घोटाळेबाजांना घरचा रस्ता दाखवा- देवेंद्र फडणवीस

गेल्या 15 वर्षात राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नाकर्त्या सरकारने इथल्या जनतेला देशोधडीला लावले आहे. खून, दरोडे, महिलांवरील अत्याचार यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. जनता अनेक समस्या, प्रश्नांमुळे त्रस्त असताना राज्यातील सत्ताधा-यांचे हातच, नव्हे तर पायसुध्दा अनेक ’आदर्श’ घोटाळ्यांमुळे बरबटले आहेत, अशी टीका करीतच, जनतेच्या धनावर

No comments:

Post a Comment