Monday 17 March 2014

'उद्योगनगरी'चे उमेदवार रिंगणात असतील, तर 'आप'ला विजयच भापकर

''त्यांच्या'पेक्षा मावळ, रायगडकरांसाठी वर्षानुवर्षे लढलोय'
मावळ लोकसभेसाठी प्रमुख पक्षाचे उमेदवार उद्योगनगरीतूनच रिंगणात उतरण्याची दाट शक्यता आहे. सर्व उद्योगनगरीचे उमेदवार रिंगणात असतील, तर आपला विजय निश्चित आहे, असा दावा आम आदमी पक्षाचे उमेदवार मारुती भापकर यांनी केला आहे. उद्योगनगरीतील 'त्या' उमेदवारांपेक्षा आपण इथल्या प्रश्नांबरोबर मावळ, लोणावळा, कर्जत आणि उरण येथील शेतक-यांसाठी वर्षानुवर्षे लढा दिला आहे, असेही त्यांनी म्हटले.

No comments:

Post a Comment