Wednesday 19 March 2014

'रक्ताचं पाणी करून आप्पांना दिल्लीत पाठवणार

आकुर्डी ग्रामस्थ आप्पा बारणेंच्या पाठीशी
परिवर्तन घडवण्यासाठी पक्ष किंवा नेत्याची नाही. तर चांगल्या विचारांची गरज आहे. म्हणूनच, तळागाळातील लोकांच्या प्रश्नांसाठी लढणा-या महायुतीच्या आप्पा उर्फ श्रीरंग बारणे यांना मावळातून रक्ताचं पाणी करुन लोकसभेसाठी दिल्लीत पाठवणार, असा निर्धार आकुर्डी ग्रामस्थांनी व्यक्त केला. त्यावर आपण खासदार होणार, याबाबत आता दुमत नसल्याचे श्रीरंग बारणे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment