Friday 11 April 2014

२५ टक्के राखीव जागा प्रवेशासाठी टाळाटाळ

पिंपरी : शासनाच्या शिक्षण हक्क कायद्यांतर्गत २५ टक्के राखीव जागांसाठी घेण्यात आलेल्या प्रवेशप्रक्रियेत पात्र ठरूनही प्रवेश देण्यासाठी काही शैक्षणिक संस्था टाळाटाळ करत आहेत. अल्पसंख्याक, मागासवर्ग घटकांतील विद्यार्थ्यांसाठी शासनाने सवलत दिली असताना, संस्था उदासीनता दाखवत आहे. अशा तक्रारी पालकांनी केल्या आहेत.

No comments:

Post a Comment