Tuesday 22 April 2014

चार लाख नागरिकांना मतदानाची संधी द्या

वालचंदनगर : पुणे जिल्ह्यातील पुणे, मावळ, बारामती व शिरूर या चार मतदारसंघांतील मतदानापासून वंचित राहिलेल्या सुमारे चार लाख मतदारांना मतमोजणीपूर्वीच मतदान करण्याची संधी निवडणूक आयोगाने उपलब्ध करून द्यावी. हक्कापासून वंचित ठेवू नये, अशी मागणी वालचंदनगर नागरी हक्क कृती समितीचे निमंत्रक अतुल तेरखेडकर यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment