Tuesday 15 April 2014

'लवासा नियमित होऊ शकते, तर गरीबांची बेकायदा बांधकामे का नाही ?'

उद्धव ठाकरे यांचा सरकारला खडा सवाल
काँग्रेस, राष्ट्रवादीवाल्यांनी सत्ता भोग भोग भोगली. त्यातून स्वतःच्या घरावर सोन्याची कौले बसविली. आता गोरगरीबांच्या घरांवर नांगर फिरवायला निघाले आहेत. मात्र, शिवसेना त्यांच्या पाठिशी आहे. त्यामुळे गोरगरीबांची घरे पाडाल तर याद राखा, असा खणखणीत इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (सोमवारी) सांगवी येथे दिला. लवासा अधिकृत होत असेल तर सर्वसामान्यांची घरे का नाहीत, असा सवालही त्यांनी केला.

No comments:

Post a Comment