Saturday 3 May 2014

युवकांमध्ये विज्ञाननिष्ठेची गरज - डॉ. विश्वंभर चौधरी

युवकांमध्ये विज्ञाननिष्ठा असणे आवश्यक आहे आणि तसे झाल्यास आपण चांगली प्रगती करु शकतो असे मत सामाजिक कार्यकर्ते डॉ. विश्वंभर चौधरी यांनी व्यक्त केले. गुरुवारी (दि.1) चिंचवड येथे मैत्री प्रतिष्ठान व श्री दत्त सेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र दिनानिमितात आयोजित केलेल्या 'महाराष्ट्र माझा' या विषयवार ते बोलत होते.

No comments:

Post a Comment