Wednesday 14 May 2014

निवडणूक निकालानंतर मिरवणुकांवर बंदी

विजयोत्सवावर पोलिसांची करडी नजर
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर विजयी उमदेवार व कार्यकर्त्यांकडून काढण्यात येणा-या मिरवणुकांवर बंदी घालण्यात आली आहे. मतदानानंतर आचारसंहिता शिथिल झाली आहे. परंतु, मतमोजणीनंतर विजयी उमेदवारांना मिरवणुका काढता येणार नाहीत. विजयोत्सवावर पोलिसांनी करडी नजर असणार आहे. त्यासाठी पोलीस यंत्रणेने खबरदारी घेतली आहे.

No comments:

Post a Comment