Thursday 29 May 2014

'आरटीई'मुळे महापालिकेने थांबविली प्रवेश प्रक्रिया

शिक्षण हक्क कायद्यामुळे (आरटीई) पाचवी आणि आठवीचे वर्ग प्राथमिक शाळेला जोडण्याचे आदेश आहेत. यामुळे महापालिकेतील 21 शिक्षक अतिरीक्त ठरणार आहेत. 'आरटीई'मुळे नव्या शैक्षणिक वर्षात कायद्याची अंमलबजावणी करताना गुंतागुंत वाढणार आहे. त्यामुळे महापालिकेने आठवीच्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया तूर्त थांबविली आहे.

No comments:

Post a Comment