Friday 28 August 2015

‘स्मार्ट सिटी’ला पिंपरीतून वगळणे ही राज्यसरकारची चूकच - शिवसेनेच्या खासदारांचा ‘घरचा आहेर’

पिंपरी-चिंचवडला ‘स्मार्ट सिटी’ योजनेतून वगळणे ही राज्यसरकारची चूक असून ती त्यांनी सुधारावी, अशी भूमिका घेत सेना खासदारांनीही शासनाला ‘घरचा आहेर’ दिला.

No comments:

Post a Comment