Saturday 19 December 2015

स्मार्ट सिटीबाबत आमदार गप्प


असतो तर बोललो असतो. नवी मुंबईने स्मार्ट सिटीतून बाहेर पडल्याचा निर्णय घेतल्यानंतर मी सर्वप्रथम मुख्यमंत्र्यांना पत्र दिले. पिंपरी-चिंचवड शहराचा समावेश करावा, अशी मागणी केली. मुख्यमंत्रीही याबाबत सकारात्मक आहेत. - लक्ष्मण जगताप.

No comments:

Post a Comment