Sunday 9 April 2017

शेतकऱ्यांना २४ तास वीज कधी मिळणार - श्रीरंग बारणे

पिंपरी - देशातील शहरी भागामध्ये २४ तास वीजपुरवठा उपलब्ध असतो; परंतु ग्रामीण भागामधील शेतकऱ्यांना लोडशेडिंगचा सामना करावा लागतो आणि रात्र रात्र जागून शेतीला पाणी द्यावे लागते. ही देशभरातील शेतकऱ्यांची व्यथा खासदार श्रीरंग बारणे यांनी तारांकित प्रश्‍नाद्वारे लोकसभेत मांडली. 

No comments:

Post a Comment