Thursday 27 April 2017

‘आरटीई’द्वारे प्रवेश एक दिव्यच!

पिंपरी - नुकतीच शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) प्रवेशाची तिसरी फेरी संपली. मात्र अजूनही पालकांची या ना त्या कारणावरून पिळवणूक सुरूच आहे. वारंवार शिक्षण विभागाकडे तक्रार करूनही प्रशासनाकडून केवळ उडवाउडवी उत्तरे दिली जात असल्याने मुलांवर प्रवेशापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. 

No comments:

Post a Comment