Friday 19 May 2017

“टॅंकर लॉबी’चे आरोप खोटे

महापौरांचे स्पष्टीकरण : महापालिकेचे टॅंकरच नाहीत 
पिंपरी, (प्रतिनिधी) – पवना धरणातील शिल्लक पाणीसाठा विचारत घेवून शहराला ते पाणी 15 जुलैपर्यंत पुरवावे, याकरिता महापालिकेने दिवसाआड पाण्याचा नियोजन केले आहे. मात्र, खासदार श्रीरंग बारणे यांनी “टॅंकर लॉबी’चा केलेला आरोप पुर्णता चुकीचा व निराधार आहे. महापालिकेचा कुठेही टॅंकरने पाणी पुरवठा होत नाही, असा दावा महापौर नितीन काळजे यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

No comments:

Post a Comment