Saturday 3 June 2017

गृहिणींचे “बजेट’ कोलमडले

पिंपरी, (प्रतिनिधी) – शेतकरी संपाची धग आता सर्वसामान्यांपर्यंत पोहचली आहे.भाजीपाल्याच्या वाढलेल्या अव्वाच्या-सव्वा दरामुळे रोजच्या जेवणात कोणत्या भाज्या बनवाव्यात, असा प्रश्‍न गृहिणींना पडला आहे. त्यामुळे आता गृहिणींचे “बजेट’ कोलमडले असून, त्यांनी आपला मोर्चा डाळी व कडधान्यांकडे वळविला आहे.

No comments:

Post a Comment