Monday 17 July 2017

'रेल्वेच्या जमिनींवरील जलस्रोत पुनरुज्जीवित करणार'

पुणे  - ""आगामी काळात पाण्याचा प्रश्‍न अधिक भीषण रूप धारण करणार आहे. केवळ भावनेतून पाणीप्रश्‍न सुटणार नाही; तर त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन शास्त्रशुद्ध उपाययोजना करणे आवश्‍यक आहे. रेल्वेच्या मोकळ्या आणि वापरात नसलेल्या जमिनीवरील नैसर्गिक जलस्रोतांना पुनरुज्जीवित आणि काही ठिकाणी कृत्रिम जलस्रोत निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जातील,'' अशी घोषणा रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केली. 

No comments:

Post a Comment