Wednesday 9 August 2017

अन्‌ं आयुक्‍त झाले निःशब्द !

पिंपरी – बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाला सहा वर्षे पुर्ण झाली. तरीही जलवाहिनी प्रकल्प रेंगाळलेला अवस्थेत असून, पालिकेचा या प्रकल्पावरील खर्च दिवसेंदिवस वाढत चालला आहे. यासह प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामचुकार धोरणाकडे आयुक्‍त दुर्लक्ष करीत आहेत. त्यांचा प्रशासनावर कसलाही जरब राहिलेला नाही. त्यामुळे बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प कधी मार्गी लागणार? बीआरटी मार्ग कधी सुरु होणार? अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कामाला शिस्त कधी लागणार? या प्रश्‍नांना आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनी बगल देवून त्यावर बोलण्यास आवर्जून त्यांनी टाळले.

No comments:

Post a Comment