Sunday 15 October 2017

मोदी सरकारची योजना, ८वी पास असणाऱ्यांनाही मिळणार १० लाख रुपये

शातला रोजगार वाढवण्यासाठी मोदी सरकार नवीन योजना घेऊन आली आहे. केंद्र सरकारनं रोजगार सृजन कार्यक्रम (पीएमईजीपी) योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत आठवी पास असणाऱ्यांनाही १० लाख रुपये कर्ज म्हणून मिळणार आहे. पण ही रक्कम स्वयंरोजगार सुरु करण्यासाठीच वापरता येणार आहे. या योजनेअंतर्गत जास्तीत जास्त २५ लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळणार आहे.

No comments:

Post a Comment