Friday 24 November 2017

हिंजवडीची वाटचाल कचरामुक्तीकडे

पिंपरी - हिंजवडीमधील कचऱ्याची समस्या दूर करण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) कंबर कसली आहे. आयटी पार्कमधील टप्पा तीनमध्ये कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारण्यात येणार असून, त्याचे काम येत्या चार महिन्यांमध्ये सुरू होणार असल्याचे एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी ‘सकाळ’ला सांगितले. या प्रकल्पामध्ये १५० टन कचऱ्यावर प्रक्रिया होणार आहे. 

No comments:

Post a Comment