Friday 10 November 2017

पवना नदीचे पात्र मैलामिश्रित पाण्याने होतेय दूषित...

नवी सांगवी : पवना नदीच्या पात्रात थेट मैलामिश्रित पाणी मिसळले जात असल्यामुळे माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. केंद्रसरकार कडून दररोज नदी सुधार योजणे संदर्भात विविध खैरातींची घोषणा होत असताना पिंपरी चिंचवड शहरातून वाहणाऱ्या पवना नदीचे पात्र दिवसेदिवस अधिकच दुषीत होत चालले आहे. याबाबत राज्य वा महापालिका प्रशासनाला कोणतेच सोयर सुतक नसल्याबद्दल माजी नगरसेवक जगताप यांनी संताप व्यक्त केला आहे.    

No comments:

Post a Comment