Saturday 25 November 2017

फिलिप्स इंडिया करणार जनजागृती

पुणे – भारतातील 93 टक्‍के लोकांना चांगली झोप मिळत नाही आणि यापैकी फक्‍त 2 टक्‍के लोक त्यांच्या झोपेच्या समस्यांसंदर्भात डॉक्‍टरांशी चर्चा करतात. फिलिप्स इंडियाने कनेक्‍टेड केअर सोल्यूशन दाखल करत झोपेसंदर्भातील विकारांबाबत जागरुकता निर्माण करण्याचे ठरविले आहे. जोरात घोरणे, योग्य वेळी चांगली झोप न मिळणे आणि सकाळच्या वेळी डोके दुखणे यांसारख्या लक्षणांबाबत फिलिप्स इंडिया लोकांमध्ये जागरुकता निर्माण करत आहे.

No comments:

Post a Comment