Monday 22 January 2018

कामातील गुणवत्तेसाठी सल्लागारांची गरज – आयुक्‍त

पिंपरी – विकास कामांमधील नाविन्यता जपण्यासाठी सल्लागारांची पालिकेला आवश्‍यकता आहे. अभियंत्यांची कमतरता असल्यामुळे प्रत्येक प्रभागासाठी एकच अभियंता नियुक्त केला आहे. त्यामुळे कामातील नाविन्यता आणि गुणवत्ता जपण्यासाठी सल्लागारांची नेमणूक करावीच लागते, असे स्पष्टीकरण आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले.

No comments:

Post a Comment