Saturday 10 February 2018

रावेत चौक ठरतोय अपघात स्थळ

वाल्हेकरवाडी - रावेतमधील तुकाराम पुलाजवळील चौकात बेशिस्त वाहनचालक, व्यावसायिकांचे अतिक्रमण, पोलिसाचा अभाव या कारणांनी वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. परिणामी, दररोज छोटे-मोठे तीन ते चार अपघात होत आहेत. या सर्व समस्यांनी रावेत चौक अपघाती ठरू लागला आहे. 

No comments:

Post a Comment