Tuesday 6 February 2018

“वाहतूककोंडी सोडवा ज्ञानोबा’

आळंदी – तीर्थक्षेत्र आळंदीत वाहतूककोंडी नित्याचीच झाली असल्याने “वाहतूककोंडी सोडवा ज्ञानोबा’ असे म्हणण्याची वेळ भाविकांसह स्थानिक नागरिकांवर आली आहे. तर कार्तिकी सोहळ्याच्या काही दिवस आगोरपासून आळंदी एकेरी वाहतुकीचे नियोजन तसेच दिवसा जड वाहनांना शहरातून बंदी घालण्याचे आदेश जिल्ह्याधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र, नियोजना अभावी त्यांच्या या आदेशाला त्याच दिवसापासून हरताळ फासल्याचे चित्र आहे.

No comments:

Post a Comment