Monday 26 February 2018

रसायनांमुळे इंद्रायणी नदी तांबडी

चिखली - तळवडे परिसरातील काही कंपन्यांमधून इंद्रायणी नदीत रसायनमिश्रित पाणी सोडले जात आहे. त्यामुळे नदीतील पाण्याचा रंग तांबडा झाला असून, देहूपासून आळंदीपर्यंत पाण्यावर रसायनांचा तवंग पसरला आहे. 

No comments:

Post a Comment