Monday 5 February 2018

पोलिसांमुळेच जनसामान्यांचे जीवन सुकर- पोलीस उपा. गणेश शिंदे

वाल्हेकरवाडी(पुणे) : जुन्या काळापासून पोलीस अस्तित्वात आहेत. कोणत्याही क्षेत्रात पोलिसांची कामगिरी ही महत्वाची असते, पोलिसांमुळेच सामान्यांचे जीवन सुखर होते असे प्रतिपादन पुणे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी सकाळ यिन संवाद मध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना केले. सकाळ यिन व जयवंत शिक्षण प्रसारक मंडळाचे राजेश्री शाहू इंजिनिअरिंग महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते. यावेळी  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर के जैन, संचालक प्रा. रवी सावंत,डॉ. अजय पायथाने,डॉ अमेय चौधरी, सकाळ यिन शहर समन्वयक स्नेहल खानोलकर आदी उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment