Saturday 31 March 2018

३३ वर्षांत वाहतुकीचे २३ आराखडे पिंपरी

पार्किंग धोरणामुळे शहरातील वाहतुकीच्या प्रश्नांबाबत आणि वाहतूक सुधारणेबाबत चर्चा सुरू असली तरी वाहतूक सुधारणेसाठी गेल्या ३३ वर्षांत तब्बल २३ आराखडे करण्यात आले आहेत. मात्र या आराखडय़ांची प्रभावी अंमलबजावणी होण्याऐवजी ते कागदावरच राहिल्यामुळे शहरातील वाहतुकीचा प्रश्न तसाच असून आराखडय़ांच्या निमित्ताने सल्लागारांवर केलेला कोटय़वधी रुपयांचा खर्चही त्यामुळे वाया गेला आहे. शहरातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी नवनवीन आराखडे करण्याऐवजी आहेत त्या आराखडय़ांची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी होत आहे.

No comments:

Post a Comment